कवितेतला पाऊस

पाऊस! तुमच्या आमच्या मनातला, मृदगंध पसरविणारा! कधी चिंब भिजवणारा, तर कधी हसवणारा, कधी आतुरतेने वाट पहायला लावणारा तर कधी आगंतुकासारखा बरसणारा! मला असा कधी कवितेतून भेटलेला!

रातराणी

रात राणी फुलली, कळी कळी फुलली

शब्द

भावना व्यक्त होताना लेखणीतून शब्द जन्म घेतात. जणू मनाची स्पंदनं! जसं व्यक्त व्हाल तसा भाव! तर हे एक शब्द काव्य!

ध्यास

संघर्षाशिवाय ध्येय पूर्ती नाही! जीवनात लक्ष्य ही फार महत्वपूर्ण गोष्ट आहे. ध्यास हा हवाच!

मन माझे

आपल्या मनाचा ठाव आपल्यालाच कधी लागत नाही. कधी असं तर कधी तसं ! मानवी मनाची गती अनाकलनीय! "मन माझे" ह्या कवितेत माझं मन फुलपाखरू अलगद चिमटीत पकडण्याचा हा एक प्रयत्न!

पुष्पावती भेट

व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचा ट्रेक करून आल्यानंतर तेथील निसर्ग सौंदर्याने मनावर गारुड केले जणू! त्या अनुभवांना शब्द बद्ध करण्याचा हा एक प्रयत्न.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑